बुलडाणा जिल्हयात आदिवासी असलेले गाव म्हणुन ख्याती असलेल्या टिटवी यागावात जागतीक आदीवासी
लोणार (प्रणव वराडे)
9 ऑगष्ट हा दिन जागतीक आदिवासी गुणगौरव म्हणुन साजरा केला जातो बुलडाणा जिल्हयातील
लोणार तालुक्यातील बहुसंख्य आदीवासी म्हणुन प्राश्यात असलेल्या टिटवी गावामध्ये असलेले आदीवासी नेते तथा
टिटवी गावचे सरपंच तथा माजी पंचायत समिती सभापती भगवानराव कोकाटे यांनी जागतीक आदिवासी गुणगौरव दिन साजरा केला यावेळी बहुसंख्य आदीवासी बाधव उपस्थीत होते. यावेळी आदिवासी नेते भगवानराव कोकाटे यांनी आपल्या आदीवासी बांधवाना मागदर्शन करताना सांगीतले की आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, आपल्यासमोर डोंगर दर्यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा, नागडा असणारा, ओबड धोबड चेहर्याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत. त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासींची लोककला, चित्रकला, नृत्य, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणार्या रानमेवाव्यावर करीत आहे. अगदी इतिहासकारांनी देखील अन्याय करण्याचे सोडले नाही. इतिहासाच्या बाबतीत आदिवासी समाजावर झालेला अन्याय अशा प्रकारे जागतिक आदिवासी दिवस ख-या अर्थाने कुठे तरी आदिवासी विचारांनी साजरा करू शकलो या समाधानाने हे सर्व इथे मांडत आहे. हा सर्व सोपस्कार इथे मांडण्यापाठीमागे एकच उद्दिष्ट कि असे उपक्रम अधिकाधिक प्रमाणात सादर झाले त्यासाठी आपल्या मुलांनी पुढाकार घेतला पाहिजे.जगतिक आदिवासी गुणगौरव दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सौ गोदावरी भगवान कोकाटे , सरपंच टिटवी भगवानराव कोकाटे ,ज्ञानेश्वर डोळे उपसरपंच एकनाथ घाटे श्याम तनपुरे शाळा समिती अध्यक्ष राम घोगरे सदस्य एकनाथ तनपुरे शेकडो ग्रामस्थ कार्यक्रमाला हजर होते
No comments:
Post a Comment